Wednesday, September 17, 2025

उणीव

सोसले घाव किती कधीच मोजले नाही
अश्रुंचेही मोल जाणते उगीच ढाळत नाही

निघून जातो सूर्य संध्याछाया येता
निशाचरांची सोबत असता नाती हुडकत नाही

तू असताना काळोखाची कधीच भीती नसते
उजेड नसला तरी कशाची उणीव नसते

शिशिरामधल्या पानगळीने उजाड अंगण झाले
दैवावरती खापर त्याचे कधीच नाही फोडले

वेगवेगळ्या रंगांसाठी रक्त सांडले जाते
माणुसकीचा रंग कोणता कधीच समजत नाही

स्नेहलता अंदुरे

– रचना : स्नेहलता अंदुरे

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. रचना नक्कीच चांगली आहे…
    मात्र गझल म्हटले की काही नियम लागू होतात…
    त्यामुळे थोडी शंका…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं