सावरकर राष्ट्रीय प्रतिष्ठानतर्फे नवी दिल्ली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सभागृहात २६ -२७ फेब्रुवारी २०२० असे दोन दिवसाचे सावरकर राष्ट्रीय सम्मेलन आयोजित करण्यात आले...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन.-- संपादक
त्यागिले तयानी स्वजीवनघेऊनी स्वराज्याची आणवाढवूनी गे स्वतःची...
दुसऱ्या दिवशी आरामात उठली मंडळी. सकाळची आन्हिके उरकून नाश्त्याला पोटभर हादडून "महाकूट" कडे प्रयाण केले. ही देखील "शिवाचीच" रूपं. तीच मंदिरं. राज्यकर्तेच शैव.त्या काळात...
सावरकर राष्ट्रीय प्रतिष्ठानतर्फे नवी दिल्ली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सभागृहात २६ -२७ फेब्रुवारी २०२० असे दोन दिवसाचे सावरकर राष्ट्रीय सम्मेलन आयोजित करण्यात आले...
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे 2017 साली झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात "स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता" या विषयावर व्याख्यान देण्याची संधी मला मिळाली. हे व्याख्यान...
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत 1905 ते 1956 अशी सतत पाच दशके कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी समाज सुधारणा घडवून आणल्या.भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना...
संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की -"निंदकाचे घर असावे शेजारी।येताति बाहेरी गुण दोष ।।निंदक हा माझा कंठीचा ताईत।त्याने सर्व हित केले माझे ।।"
"निंदकाचे घर...
जे जे उत्कृष्ट आहे ते ते शिवाचा स्पर्श असलेलं आहे. रामाने ऊत्तम आणि आदर्श असा राज्यकारभार केला म्हणुन त्याच्या राज्याला 'रामराज्य' म्हणतात. तसेच शिवरायांनी...
Recent Comments