दधीचीलामागितली होती तेव्हात्यांनी लढायला,शस्त्रांसाठी त्यांची हाडंआज मागताहेतभूखंड करण्यासाठीरानावनातील झाडं
नागवून त्यांना,शस्त्र करून त्यांचीलढत असतात तेसतत,समृद्धीच्या आडत्यांच्या येणाऱ्या प्रत्येकाशी
निर्दालन करून त्यांचे,पृथ्वी करायची आहे त्यांनारानं, वनं मुक्त,ती...
नागपूर :
विदर्भाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष स्थान निर्माण केलेल्या ग्रामायण सेवा व उद्योग प्रदर्शनाने उद्योजकतेला नवी उभारी दिली आहे. ग्रामीण, स्थानिक उत्पादन करणाऱ्या...
तेजपूर :आसाम राज्यातील तेजपूर हे सोनितपुर जिल्ल्यातील शहर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे शहर प्राचीन, पौराणिक कलाकृती आणि निसर्ग संपन्नतेसाठी प्रसिद्ध आहे. येथील...
जेष्ठ समाजवादी, वंचिताचे नेते, सत्यशोधक डॉ बाबा आढाव यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सुहृदाने वाहिलेली ही शब्दांजली. डॉ बाबा आढाव यांना विनम्र अभिवादन.-- संपादक.
माझ्या...
मातृभूमीच्या रक्षणासाठी, देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या शौर्य, समर्पण आणि देशसेवेला सलाम करण्याचा दिवस म्हणजे सशस्त्र सेना...
साधारण १९७२-१९७४ चा काळ होता. ज्येष्ठ नाटककार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे 'सखाराम बाईंडर' नाटक आलं व नाट्यसृष्टीत एकच हलकल्लोळ माजला.
कारण बऱ्याच जणांना नाटक...
आपण प्रतिवर्षी ४ डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा करीत असतो. त्या आधीच्या पूर्ण सप्ताहात विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात.
या साऱ्याला पार्श्वभूमी आहे ती...
Recent Comments