भारतातील सर्वात पहिला म्हणुन पुणे जिल्ह्य़ातील उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रम ओळखला जातो. महात्मा गांधी यांनी 1946 साली या आश्रमाची स्थापना केली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या...
राजधानी शिलाँग येथून सकाळी प्रवासाला सुरुवात करून काझिरंगा अभयारण्य दर्शनासाठी पुन्हा आसाम राज्यात प्रवेश केला.वाटेत रिफ्रेशो फूड कोर्ट मध्ये स्थानिक पालेभाज्यांची रेलचेल असलेल्या काशाच्या...
दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. "निरोगी वार्धक्यासाठी योग" ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना ! ज्येष्ठांना विचार करण्यास प्रवृत्त...
"परिचय जहाजाचा….."
त्यादिवशी संध्याकाळी जेट्टीवर फिरायला न जाता आम्ही दोघं शिपवरंच हॅचच्या जवळच्या म्हणजे शिपच्या सर्वात खालच्या डेक वर फिरून आलो. आज मुकुंद मला जहाजाची...
यावर्षीचा उन्हाळा मुंबईकरांच्या चांगलाच लक्षात राहील. प्रचंड उकाडा, वाढलेली आर्द्रता, पाणी कपातीच्या बातम्या आणि टँकरवर वाढलेले अवलंबित्व यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान...
"हे घरची माझे विश्व !"
मैत्रिणीसोबत मी माईंकडे गेले होते. तिची खूप इच्छा होती, ”तू बघच एकदा माईंना.”माई स्वतः दार उघडायला आल्या. आम्ही गेल्यावर लगेचच...
"बालाजी "
"आठवणीतील विद्यार्थी" या लेख मालेत आपण या पूर्वी महाविद्यालयीन / उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांबद्दल वाचले. आज मात्र एका शाळकरी विद्यार्थ्याबद्दल लिहित आहेत, जेष्ठ...
Recent Comments