महाराष्ट्र शासनाने पहिली पासून तीन भाषा शिकविण्याचा निर्णय रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली आहे. या संदर्भात आता शासनाने डॉ नरेंद्र जाधव यांची समिती नेमली आहे.
उपरोक्त घडामोडींमुळे “भाषा कल्लोळ” या विषयावर आता कृपया कुणी लेखन पाठवू नये, ही विनंती.
तथापि, भाषेविषयक इतर काही लेख, विचार, अनुभव पाठविल्यास ते स्वागतार्ह आहेत.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800