Saturday, October 18, 2025
Homeबातम्याराज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना दिलासा

राज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना दिलासा

राज्यातील पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, यांना देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृती पत्रिकेचं ३१ मार्च पर्यंत नूतनीकरण आवश्यक असते. तथापि राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष हे नूतनीकरण शक्य होत नसल्याने यापूर्वी ३१ जुलै पर्यंत त्या वैध समजण्यात येतील,असे माहिती व जनसंपर्क महासंचालनाल,याने कळविले होते. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही मुदत आता ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे ,असे महासंचालनालयाने दिनांक २७ जुलै २०२० रोजीच्या परिपत्रकाद्वारे कळविले आहे. राज्यात सध्या जवळपास ३ हजारहून अधिक अधिस्वीकृती धारक आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप