४ अलक

दगड हाती घेत दगडावर त्याचे वज्र प्रहार पडू लागले, नक्षीदार कोरल्याने शिल्प तयार झालेले.
तो समाधानी नव्हताच, संभ्रमात होता नावाच्या.
इतक्यात लोकांनीच त्या शिल्पात भाव ओतले.
अस्तित्व मान्य करून…..!!

परिमळ सर्वांगाला लागल्याने तो खूष, चंदनाचे गुणगान गात होता.
खोड झिजलेलं चंदनाला कळलंच नाही.

तुफानी वादळात फांदीने झाडाचा आधार सोडलेला.
झाड कोसळल नाही, कणखरपणे उभ राहिलं.

अक्षराशी सूर जुळवताना, शाईने लेखणीला हाताशी धरलं.
कागद रंगीबेरंगी झाला. शब्दांचे वजन वाढलेले.

माधवी ढवळे

— लेखन : सौ माधवी ढवळे. राजापूर, जि: रत्नागिरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६